Header Ads

Header ADS

जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून पाच जण जखमी

 

कांग-नदीत-वाहून-गेल्याने-तरुणीचा-मृत्यू

जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून पाच जण जखमी

लेवाजगत न्यूज जळगाव:- रावेर तालुक्यात वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असलेल्यांना मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी रावेर तालुक्यातील दोधे येथे वीज कोसळल्याने मीराबाई जमरे (३०), पूजा जमरे (१३), रेखाबाई खरते (३०), कालू खरते (३०) आणि ज्योती रावत (३२) असे पाच जण गंभीर जखमी झाले. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील झिरण्या येथील असून दोधे येथे शेतीच्या कामासाठी आले होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.